शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

By admin | Updated: February 6, 2017 23:04 IST

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना माघार घेण्यासाठी मंगळवारी शेवटची संधी आहे.

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना माघार घेण्यासाठी मंगळवारी शेवटची संधी आहे. सकाळी ११ वाजता प्रक्रियेस सुरूवात होणार असून, तीन वाजेपर्यंत चालणार आहे. साडेतीननंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याचे निवडणूक सहायक अधिकारी छाया पवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील ६० जि. प. गटामधून छानणीनंतर ५५० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते, तर १२० पं. स. साठी १७११ अर्ज दाखल आहेत. एकूण उमेदवारी अर्जापैकी माघार घेण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करीत असल्याचेही चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार आहे. साडेतीननंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मागील दोन दिवसांमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी लागणारा फॉर्म अपक्ष उमेदवार तसेच ज्यांना एबी फॉर्म पक्षाने दिला नाही असे अनेक जण घेऊन गेले असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)