शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

नुकसान मोठे; पंचनामे खोटे !

By admin | Updated: April 17, 2015 00:43 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड आठवड्या पासून जिल्ह्यात आवकाळी पाऊस ठान मांडून बसला आहे. वादळ अन् गारपिटीच्या तडाख्यात फळबागा अक्षरश: उध्वस्त झाल्या आहेत.

व्यंकटेश वैष्णव, बीडआठवड्या पासून जिल्ह्यात आवकाळी पाऊस ठान मांडून बसला आहे. वादळ अन् गारपिटीच्या तडाख्यात फळबागा अक्षरश: उध्वस्त झाल्या आहेत. शासन दरबारी आवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची नोंद केवळ १ हजार ७०० हेक्टर एवढीच आहे. प्रत्यक्ष नुकसान व शासनाकडील आकडेवारी यात मोठी गल्लत होत आहे. नुकसान मोठे मात्र पंचनामे खोटे केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.जिल्ह्यात एकूण फळबागाचे क्षेत्र १३ हजार ७०० हेक्टर च्या जवळपास आहे. यामध्ये फळधारणा केलेल्या अंब्याच्या बागा ४ हजार हेक्टरवर आहे. याशिवाय पपई, चिकू, मोसंबी याच्या देखील बागा आहेत. एकूण फळबागांचे क्षेत्र लक्षात घेतले तर आज पर्यंत केवळ १ हजार ७०९ हेक्टर एवढेच नुकसान झालेले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी शासनाने पन्नास टक्के वरून ३३ टक्के नुकसानीलाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.तलाठी एक गाव अनेकबीड जिल्ह्यात एकूण ३८० तलाठी सज्जे असून तलाठी संख्या २९५ आहे. ८५ सज्जे रिक्त आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांना गारपीटीचा तडाखा बसलेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी तलाठ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असल्याने पंचनामे करण्याच्या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे.