शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: December 23, 2015 23:41 IST

परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़

परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़ परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी कुंभकर्ण येथे मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विहीर नदीपात्रात आहे़ परंतु, ही विहीरही कोरडीठाक पडली आहे़ गावातील विंधन विहिरी, खाजगी बोअर आणि शासकीय बोअरही कोरडे पडले आहेत़ त्यामुळे गावात पाणी उपलब्ध नाही़ नळ योजनेद्वारे पाणी मिळत नाही आणि परिसरातील शेत शिवारामध्ये पाणी उपलब्ध नाही़ त्यामुळे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परिसरात कोठेही जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे़ मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना हे ग्रामस्थ करीत आहेत़ परंतु, आता मात्र परिस्थिती अधिकच तीव्र झाल्याने या ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे धाव घेतली असून, पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ (प्रतिनिधी)