शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: December 23, 2015 23:41 IST

परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़

परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़ परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी कुंभकर्ण येथे मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विहीर नदीपात्रात आहे़ परंतु, ही विहीरही कोरडीठाक पडली आहे़ गावातील विंधन विहिरी, खाजगी बोअर आणि शासकीय बोअरही कोरडे पडले आहेत़ त्यामुळे गावात पाणी उपलब्ध नाही़ नळ योजनेद्वारे पाणी मिळत नाही आणि परिसरातील शेत शिवारामध्ये पाणी उपलब्ध नाही़ त्यामुळे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परिसरात कोठेही जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे़ मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना हे ग्रामस्थ करीत आहेत़ परंतु, आता मात्र परिस्थिती अधिकच तीव्र झाल्याने या ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे धाव घेतली असून, पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ (प्रतिनिधी)