शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

विकासकामांत वृक्षांवर कुऱ्हाड

By admin | Updated: October 30, 2014 00:29 IST

औरंगाबाद : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, मोठमोठे रस्ते आवश्यक आहेत; परंतु या कामांमध्ये येणाऱ्या झाडांवर थेट कुऱ्हाडीचे घाव घालण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येते.

औरंगाबाद : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, मोठमोठे रस्ते आवश्यक आहेत; परंतु या कामांमध्ये येणाऱ्या झाडांवर थेट कुऱ्हाडीचे घाव घालण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येते. अशा कामांच्या प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त वृक्षतोड कशा पद्धतीने टाळता येईल, वेळप्रसंगी वृक्ष प्रत्यारोपण तंत्राचा वापर करण्याचा विचार अशा प्रकल्पांमध्ये आधीच करण्याची आवश्यकता आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सिडको बसस्थानक चौकात उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान ग्रीन बेल्टमधील १४८ झाडे टप्प्याटप्प्याने तोडण्याचे नियोजन करण्यात आले. सर्व्हिस रोड करण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यातही आले. यानंतर आता औरंगाबाद- पैठण आणि औरंगाबाद- फर्दापूर चौपदरीकरणाच्या कामादरम्यान येणाऱ्या अनुक्रमे १,८०४ आणि ४,७८२ एवढ्या झाडांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ते, उड्डाणपूल यासारख्या प्रकल्पांना अनेक वर्षांच्या विचारानंतर मंजुरी मिळते. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये वृक्षांचे अधिकाधिक संवर्धन होईल, याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी झाडे जशीच्या तशी ठेवून कामे करण्याचा प्रयत्न; अथवा वृक्ष प्रत्यारोपण अशा पर्यायाचा विचार प्राधान्याने केला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.