शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

विकासकामांत वृक्षांवर कुऱ्हाड

By admin | Updated: October 30, 2014 00:29 IST

औरंगाबाद : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, मोठमोठे रस्ते आवश्यक आहेत; परंतु या कामांमध्ये येणाऱ्या झाडांवर थेट कुऱ्हाडीचे घाव घालण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येते.

औरंगाबाद : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, मोठमोठे रस्ते आवश्यक आहेत; परंतु या कामांमध्ये येणाऱ्या झाडांवर थेट कुऱ्हाडीचे घाव घालण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येते. अशा कामांच्या प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त वृक्षतोड कशा पद्धतीने टाळता येईल, वेळप्रसंगी वृक्ष प्रत्यारोपण तंत्राचा वापर करण्याचा विचार अशा प्रकल्पांमध्ये आधीच करण्याची आवश्यकता आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सिडको बसस्थानक चौकात उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान ग्रीन बेल्टमधील १४८ झाडे टप्प्याटप्प्याने तोडण्याचे नियोजन करण्यात आले. सर्व्हिस रोड करण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यातही आले. यानंतर आता औरंगाबाद- पैठण आणि औरंगाबाद- फर्दापूर चौपदरीकरणाच्या कामादरम्यान येणाऱ्या अनुक्रमे १,८०४ आणि ४,७८२ एवढ्या झाडांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ते, उड्डाणपूल यासारख्या प्रकल्पांना अनेक वर्षांच्या विचारानंतर मंजुरी मिळते. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये वृक्षांचे अधिकाधिक संवर्धन होईल, याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी झाडे जशीच्या तशी ठेवून कामे करण्याचा प्रयत्न; अथवा वृक्ष प्रत्यारोपण अशा पर्यायाचा विचार प्राधान्याने केला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.