शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

लग्नास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण

By admin | Updated: April 16, 2016 00:06 IST

गेवराई : तालुक्यातील रोहितळ येथील एका विद्यार्थिनीने लग्नास नकार देताच बेशुद्ध करुन तिचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

गेवराई : तालुक्यातील रोहितळ येथील एका विद्यार्थिनीने लग्नास नकार देताच बेशुद्ध करुन तिचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन गेवराई ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून सर्व आरोपी फरार आहेत.अमोल खरात असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच आहे. पीडित विद्यार्थिनी बारावीच्या वर्गात आहे. अमोल खरातने पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीला संपर्क करुन विद्यार्थिनीस गेवराईत बोलावून घेतले. अमोल खरात याने ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हटले. विद्यार्थिनीने नकार दिल्याने नाकाला रूमाल लावून बेशुद्ध करून ज्ञानेश्वर खरात, जगन खरात व अनोळखी कार चालकाच्या मदतीने त्याने कारमध्ये टाकून पुणे, मुंबई व भावनगर, सूरत येथे नेले. नातेवाईकांनी तिचा छडा लावून सुटका केली. परत आल्यावर पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पो. कॉ. आर. बी. वाघमार हे करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)