शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खामनदीवरील पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:51 IST

वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.

वाळूज महानगर : वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.

वाळूज येथील हनुमान नगरातून स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावरील खाम नदीवर पूल उभारला आहे. गतवर्षी पावसामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला. संबंधित प्रशासनाने मातीचा भराव टाकून पुलाची दुरुस्ती केली. पण आजघडीला पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पुलाचा एका बाजूचा अर्धा भाग पडला असून, पुलावरील काही भागातील संरक्षण कठडेही गायब झाले आहेत.

त्यामुळे हा पूल वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांना तसेच वाळूज औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येणारे लगतच्या भागातील कामगार रात्री-अपरात्री येथूनच ये-जा करतात. संबंधित प्रशासन पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Walujवाळूज