शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

खरीपात तूर, रबीत गव्हाने शेतकरी आशादायी

By admin | Updated: February 5, 2017 23:25 IST

बीड :खरीपातील तुरीला या पावसामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने एकरी उत्पदादनही वाढले आहे.

बीड : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अतिवृष्टीमुळे एका रात्रीत चित्र पलटले होते. खरीपातील तुरीला या पावसामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने एकरी उत्पदादनही वाढले आहे. शिवाय मुबलक पाणीसाठ्याच्या जोरावर रबीतील गव्हाचे पिक जोमात आहे. या प्रमुख पिकांनी तारल्याने शेतकरी सुखावला आहे. खरीपातील सर्वच पिकांची अवस्था तळ्यात-मळ्यात अशी होती. त्या अतिवृष्टीमुळे हरभरा, बाजरी पिक जमिनदोस्त झाले होते. केवळ तुरीला पावसाचा फायदा झाल्याने उत्पादनात वाढ होत आहे. सद्य स्थितीला तुरीची काढणी अंतिम टप्प्यातून असून, गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत येथील कृउबाच्या खरेदी केंद्रावर तब्बल २९ हजार क्ंिवटलची आवक झाली आहे. दिवसाकाठी दोन हजार क्विंटल तूर दाखल होत असून, गतवर्षी केवळ सहा हजार क्विंटल तुरीचे उत्पादन झाले होते. यंदा पाच पटीने उत्पादन वाढले आहे. रबीतील गव्हाचा पेरा ४० हजार हेक्टरवर झाला आहे. सर्वच पिके उत्तम स्थितीत असून, मुबलक प्रमाणावर पाणी मिळत असल्याने गहू जोमात आहे. त्यामुळे रबीतील काही पिके वगळता अतिवृष्टीचा फायदाच झाला आहे. पाणी साठे तुडूंब भरले असून, शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवला आहे. तुरीला खरेदी केंद्रांवर ५०५० रूपये दर मिळत असून, एकरी उत्पादनही अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे. (प्रतिनिधी)