शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कदमांच्या कार्यक्रमात खैरे यांची गैरहजेरी

By admin | Updated: February 14, 2015 00:12 IST

औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले.

औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. चंद्रकांत खैरे राहणार होते. परंतु ते अनुपस्थित होते. गेल्या दोन ते तीन कार्यक्रमांत रामदास कदम यांच्याकडून झालेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे खा. खैरे यांनी या कार्यक्रमास गैरहजर राहण्यास प्राधान्य दिले, अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.देवळाई चौकात आयोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आ. संजय शिरसाट, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. हर्षवर्धन जाधव, अंबादास दानवे, जि. प. सदस्या योगिता रमेश बाहुले, अनिता राजेंद्र राठोड, रेणुकादास वैद्य, नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते. ‘एमआयएम’ला उत्तर देणारमनपा निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा समोर येईन, तेव्हा माझे विचार मांडेन आणि ‘एमआयएम’ला चोख उत्तर देणार असे रामदास कदम म्हणाले. आधीचे पालकमंत्री साताऱ्यात एकदाही आले नसून आपण पहिले पालकमंत्री असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आपण दाऊदच्या मतदारसंघातून निवडून आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.२०-२० लाखांना हारकार्यक्रमादरम्यान परिसरातील रस्त्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर करून टाका, असे कदमांना सांगण्यात आले. ते म्हणाले की, त्यानंतर कळाले की इतक्या मोठमोठ्या फुलांच्या माळा का टाकल्या? आधी खुश करायचे आणि हळूच पैसे मागायचे. म्हणजे २०-२० लाखांना एक हार पडत असल्याचे दिसते.शिवाय १ कोटीच द्या म्हणतात. मी २ कोटी दिले तर काय अडचण येणार आहे, असेही ते म्हणाले.मी मुंबईत बैठकीलाखा. खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘बीएसएनएल’च्या संदर्भात खासदारांची मुंबईत बैठक होती. म्हणून मी मुंबईला गेलो होतो. बैठकीला ‘बीएसएनएल’चे १५० अधिकारी उपस्थित होते.