शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

'अफवा टाळा, शहर शांत ठेवा'; किराडपुऱ्यातील राड्यानंतर लोकप्रतिनिधींचे आवाहन

By विकास राऊत | Updated: March 30, 2023 20:12 IST

किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात विधीवत जन्मसोहळा पार पडल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मंदिराला भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग नोंदविला. 

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यात २९ मार्चच्या मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या राड्यानंतर केंद्र व राज्यशासनातील मंत्री आणि सनदी अधिकार्यांनी शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. गुरूवारी दुपारी किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात विधीवत जन्मसोहळा पार पडल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मंदिराला भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग नोंदविला. 

यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये आ.प्रदीप जैस्वाल, भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, ठाकरे गटाचे माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, संजय खंबायते, लक्ष्मीकांत थेटे आदींची उपस्थिती होती.

संयम व शांतता ठेवाकिराडपुऱ्यात राडा करून जनभावनांमध्ये तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई होईलच. ज्यांनी हे घडवून आणले ते सुटणार नाहीत. नागरिकांनी संयम व शांतता ठेवावी.- डॉ.भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

दोषींवर कारवाई होणारकिराडपुर्यातील घटनेमागे जे आरोपी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. उत्सवांना गालबोट न लागता शांततेत सर्व कार्यक्रम पार पाडण्याचे आवाहन आहे.-संदिपान भूमरे, पालकमंत्री

अफवांवर विश्वास ठेऊ नकाराम मंदिर परिसरात काहीही नुकसान झालेले नाही. घटनेबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सर्व जनतेने शांततेने व संयमाने यापुढील सण साजरा करावेत.-अतुल सावे, सहकार मंत्री

शांतता राखावीघटनास्थळी पाहणी केली आहे. पोलिस यंत्रणेला कुमक वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत. शासनाला देखील याबाबतची माहिती दिली असून सर्वांना शांतता राखावी.-सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त

शासना माहिती दिलीमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यसचिवांना घटनेची माहिती दिली आहे. समाज कंटकांवर कारवाई होईलच. यापुढील उत्सव नागरिकांनी आनंदाने साजरा करावेत.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी

उच्चस्तरीय चौकशी व्हावीया घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई झालीच पाहीजे. नागरिकांनी शांतता बाळगावी. पोलिस घटनास्थळी उशीरा का आले हे तपासले पाहिजे.- इम्तियाझ जलील, खासदार

घटनेमागे एमआयएम, भाजपकिराडपुर्यातील घटनेमागे एमआयएम आणि भाजप जबाबदार आहे. नागरिकांनी संयम व शांतता पाळावी. घटनेची चौकशी करून समाजकंटकांवर कठाेर करावाई व्हावी.-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलSandipan Bhumreसंदीपान भुमरेAmbadas Danweyअंबादास दानवे