शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दुष्काळ पाहणीत युतीने कन्नडला डावलले; आमदार जाधव यांचा नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:01 IST

कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

औरंगाबाद : कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु शिवसेना आणि भाजपने कन्नडला डावलल्याचा आरोप आ. हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना केला आहे. इतर तालुक्यांतील आणेवारी ५३ पैशांंच्या आसपास आहे. कन्नडची आणेवारी ५० पैशांखाली आलेली आहे. असे असताना त्या तालुक्याला मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे, असे जाहीर करण्यामागे राजकारणच आहे, असेही ते म्हणाले. 

दोन दिवसांपूर्वी शासनाने मराठवाड्यातील २७ जिल्ह्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. त्यामध्ये १४ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर दुष्काळाच्या छायेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये कन्नड तालुक्याचा समावेश मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली. त्यांच्या लक्षात स्थानिक परिस्थिती आलेली असताना त्यांनी असे का करावे, असा प्रश्न आहे. मी लोकसभा लढणार असल्याची भीती तर या दोन्ही पक्षांनी घेतली असावी, त्यामुळेच त्यांनी कन्नडमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ नसल्याचे जाहीर केले. दुष्काळाची पाहणी तीन टप्प्यांत होते. तिसऱ्या टप्प्यापर्यंत जर कन्नडमध्ये दुष्काळ जाहीर केला नाहीतर सरकारच्या तोंडाला फेस येईपर्यंत आंदोलन उभारण्याचा इशारा आ.जाधव यांनी दिला. 

शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू४६ पैसे आणेवारी आलेली आहे. ही आणेवारी दुष्काळ पाहणीतूनच समोर आलेली आहे. असे असताना मध्यम स्वरुपाचा दुष्काळ कसा काय होऊ शकतो. शिवसेना आणि भाजपनेच यामागे राजकारण केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत शासनाने कन्नडमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली नाहीतर शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा आ. जाधव यांनी दिला. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव