शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पाण्याअभावी तडफडून काळविटाचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2016 00:05 IST

बीड : दुष्काळी स्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुरूवारी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा मानेवाडीत तडफडून मृत्यू झाला.

बीड : दुष्काळी स्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुरूवारी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा मानेवाडीत तडफडून मृत्यू झाला.मानेवाडी व परिसरात पाण्याची समस्या अतिशय बिकट आहे. हंडाभर पाण्यासाठी वन्यप्राण्यांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. गुरुवारी दुपारी एक काळविट पाण्याच्या शोधार्थ भटकत होते. मात्र, दूरपर्यंत पाणी न मिळाल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, काळविट तेथेच पडून होते. वनविभागाचे अधिकारी मानेवाडीकडे फिरकलेही नाही. याबाबत तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. काळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वनविभागाचे कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. सध्या सर्वत्रच दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे चारा- पाण्याची समस्या आहे. (प्रतिनिधी)वनविभागाचे दुर्लक्ष; वन्यप्राण्यांची हेळसांडमानेवाडी परिसरात काळविट, हरिण आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. दुष्काळी स्थितीत त्यांच्यासाठी चारा- पाण्याची सोय करावी, अशी मागणी वनविभागाकडे केली होती; परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप शिवसंग्रामचे पांडुरंग आवारे यांनी केला. चारा-पाण्याअभावी काळविटाला जीव गमवावा लागला. उपाययोजना न केल्यास इतर वन्यप्राणीही दगावतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.