शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

कलासागरला मिळाली राष्ट्रीय ओळख, संस्थेच्या आवरणासह संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या योगदानावर टपाल तिकीट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 05:51 IST

औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना ...

औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे. गुरुवारी एका शानदार कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले.कलेची उपासना क रणाऱ्या कलाकारांना मागील २७ वर्षांपासून एक भव्य व्यासपीठ देण्याचे श्रेय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांना जाते व त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त या विशेष आवरणाची संकल्पना कलासागरच्या २०१८ च्या कार्यकारिणीने मांडली व भारतीय टपाल खात्याने ती उचलून धरली. त्याचबरोबर टपाल खात्याद्वारे माय स्टॅम्पनामक जारी करण्यात येत असलेल्या टपाल तिकिटांच्याशृंखलेत आशू दर्डा यांच्या चित्राचे माय स्टॅम्पही प्रकाशित करण्यात आले. या सर्वांचे फिलाटेलिक क्षेत्रात मोठेमहत्त्व आहे.गुरुवारी येथे कलासागरच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले. यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कलासागरचे अध्यक्ष राजेश भारुका, सचिव विशाल लदनिया, कोषाध्यक्ष गुरप्रीत सिंह बग्गा, प्रोजेक्ट चेअरमन मनीष पारेख व उद्योगपती सीताराम अग्रवाल उपस्थित होते. लोकमत समूहाचे संस्थापक संपादक , ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यावरील टपाल तिकि टानंतर सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीलोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्यावर टपाल तिकीट जारी होत आहे, हे येथेविशेष उल्लेखनीय.कलासागरवर मी जेवढे प्रेम केले, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आपण मला दिले. आज या टपाल तिकिटाच्या प्रकाशनाच्या माध्यमातूनकलासागरचेनाव संपूर्ण देशात अमर झालेआहे. −आशू दर्डा, संस्थापक अध्यक्ष, कलासागर२७ वर्षांचेयोगदान : औरंगाबादमध्ये कलासागरची स्थापना २७ वर्षांपूर्वी झाली. मराठवाड्यातील एका उदयोन्मुख शहराला देशाच्या सांस्कृतिक घडामोडींशी जोडण्याचा संस्थेचा उद्देश होता. छोट्या शहरातील मोठ्या सुरुवातीनंतर प्रारंभिक संघर्षानंतर संस्थेनेअनेक शिखरे गाठली. देशातील ज्येष्ठ कलाकार आशा भोसलेयांच्यापासून श्रेया घोषाल, जगजित सिंह यांच्यापासून सोनू निगम,हेमा मालिनीपासून मल्लिका साराभाई, शबाना आजमीपासून अनुपम खेरपर्यंत अनेक कलाकारांनी क लासागरच्या व्यासपीठावर क ला सादर केलेली आहे.टपाल खात्याचेम्हणणे आहेकी, हे विशेष आवरण जगभरातील टपाल तिकाट संग्राहकांच्या संग्रहात विशेष स्थान प्राप्त करील वदेश−विदेशातील वेगवेगळ्या टपाल तिकिटांच्या फि लाटेलिक प्रदर्शनांतही पाहण्यास मिळेल. टपाल खात्याने कलासागरची निवड एकूण १२ विविध अर्जांमधून केली असून, औरंगाबाद शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत