शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कलासागरला मिळाली राष्ट्रीय ओळख, संस्थेच्या आवरणासह संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या योगदानावर टपाल तिकीट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 05:51 IST

औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना ...

औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे. गुरुवारी एका शानदार कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले.कलेची उपासना क रणाऱ्या कलाकारांना मागील २७ वर्षांपासून एक भव्य व्यासपीठ देण्याचे श्रेय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांना जाते व त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त या विशेष आवरणाची संकल्पना कलासागरच्या २०१८ च्या कार्यकारिणीने मांडली व भारतीय टपाल खात्याने ती उचलून धरली. त्याचबरोबर टपाल खात्याद्वारे माय स्टॅम्पनामक जारी करण्यात येत असलेल्या टपाल तिकिटांच्याशृंखलेत आशू दर्डा यांच्या चित्राचे माय स्टॅम्पही प्रकाशित करण्यात आले. या सर्वांचे फिलाटेलिक क्षेत्रात मोठेमहत्त्व आहे.गुरुवारी येथे कलासागरच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले. यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कलासागरचे अध्यक्ष राजेश भारुका, सचिव विशाल लदनिया, कोषाध्यक्ष गुरप्रीत सिंह बग्गा, प्रोजेक्ट चेअरमन मनीष पारेख व उद्योगपती सीताराम अग्रवाल उपस्थित होते. लोकमत समूहाचे संस्थापक संपादक , ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यावरील टपाल तिकि टानंतर सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीलोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्यावर टपाल तिकीट जारी होत आहे, हे येथेविशेष उल्लेखनीय.कलासागरवर मी जेवढे प्रेम केले, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आपण मला दिले. आज या टपाल तिकिटाच्या प्रकाशनाच्या माध्यमातूनकलासागरचेनाव संपूर्ण देशात अमर झालेआहे. −आशू दर्डा, संस्थापक अध्यक्ष, कलासागर२७ वर्षांचेयोगदान : औरंगाबादमध्ये कलासागरची स्थापना २७ वर्षांपूर्वी झाली. मराठवाड्यातील एका उदयोन्मुख शहराला देशाच्या सांस्कृतिक घडामोडींशी जोडण्याचा संस्थेचा उद्देश होता. छोट्या शहरातील मोठ्या सुरुवातीनंतर प्रारंभिक संघर्षानंतर संस्थेनेअनेक शिखरे गाठली. देशातील ज्येष्ठ कलाकार आशा भोसलेयांच्यापासून श्रेया घोषाल, जगजित सिंह यांच्यापासून सोनू निगम,हेमा मालिनीपासून मल्लिका साराभाई, शबाना आजमीपासून अनुपम खेरपर्यंत अनेक कलाकारांनी क लासागरच्या व्यासपीठावर क ला सादर केलेली आहे.टपाल खात्याचेम्हणणे आहेकी, हे विशेष आवरण जगभरातील टपाल तिकाट संग्राहकांच्या संग्रहात विशेष स्थान प्राप्त करील वदेश−विदेशातील वेगवेगळ्या टपाल तिकिटांच्या फि लाटेलिक प्रदर्शनांतही पाहण्यास मिळेल. टपाल खात्याने कलासागरची निवड एकूण १२ विविध अर्जांमधून केली असून, औरंगाबाद शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत