शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी

By विकास राऊत | Updated: July 4, 2024 16:24 IST

दप्तर दिरंगाई आता चालणार नाही; एक महिन्यांत सगळी प्रकरणे निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय, तहसीलदार व अन्य अनुषंगिक कार्यालयांमध्ये विविध अर्ज, निवेदने, तक्रारी दप्तर दिरंगाईमुळे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ३० जुलैपर्यंत सगळ्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश मंगळवारी एका प्रशिक्षणादरम्यान दिले.

शून्य प्रलंबितता अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षणाने या अभियानाची सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, ३० जुलै ही अंतिम तारीख ठरवून त्या तारखेपर्यंतची सर्व पत्र, निवेदने, तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

महिन्याभरात असे करावे लागेल काम३ ते ७ जुलै उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय स्तरावर प्रशिक्षण, ७ ते १७ जुलै प्रत्यक्ष कामकाज, स्वच्छता, छाननी, वर्गवारी, प्रलंबितता शोधमोहीम राबविणे, तक्रार निवारण दिवस २० ते २२ जुलै दरम्यान घेणे, २३ ते २८ जुलै प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन निकाली काढणे, २८ ते २९ जुलै सर्व प्रपत्रात माहिती पाठविणे, ३० जुलै शून्य प्रलंबितता घोषित करणे.

जरा धूळ झटका गठ्ठ्यांवरीलदप्तराच्या अद्ययावतीकरणासह सहा गठ्ठा पद्धतीने अभिलेखे लावण्याचे आदेश स्वामी यांनी दिले. दप्तराच्या नोंद वह्या, अभिलेख कक्ष अद्ययावत करावे लागेल. संपूर्ण कार्यालयाची साफसफाई, नस्ती, कागदपत्रे तपासून त्यांचे वर्गीकरण, गठ्ठे, सूची बनवणे, कार्यालय व्यवस्थापन, कार्यालये पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न, अभ्यागतांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही कामे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग