शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ

By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST

लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़

 लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़ त्यामुळे जार वॉटरची विक्री जोमातच आहे़ ‘लोकमत’ने आरोग्याशी हानीकारक असणार्‍या या पाण्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले़ मात्र अन्न व औषधी प्रशासनाचा वेळकाढूपणा जार वॉटर विक्रीला पोषक ठरत आहे़ लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे जार वॉटरची विक्री करणारे जवळपास ३६ ते ४२ प्लांटधारक आहेत़ त्यांच्याकडे ना अन्न व औषधी विभागाचा परवाना ना स्थानिक संस्थेचा़ बीएसआय मानांकन तर दूरच़ शिवाय, पाण्याची कसलीही चाचणी न करता, शुद्धीकरण न करता, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ची मालिका सुरू झाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले होते़ मात्र जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पाण्याची कसलीही चाचणी न करता विक्री होत असेल आणि त्यांच्याकडे परवाना नसेल तर हा व्यवसाय अनाधिकृत व धोकादायक असल्याचे सांगून कारवाई करण्याचे लेखी आदेश अन्न व औषधी प्रशासनाला दिले होते़ त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने उदगीर शहरात ७ व लातूर शहरातील २ प्लांटधारकांची तपासणी केली़ या तपासणीनंतर कसलीही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाने केली नाही़ अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात विचारले असता ते कधी औरंगाबादला कार्यशाळा तर कधी मुंबईला मिटींग असल्याचे सांगून वेळकाढूचे धोरण अवलंबत आहेत़ अन्न व औषधी निरिक्षक कारवाई चालू असल्याचे सांगत आहेत़ नेमके कारवाईचे गोडबंगाल अन्न व औषधी प्रशासनाकडून समजत नाहीत़ त्यामुळे आजही लातूर शहर व जिल्ह्यात जारद्वारे पाण्याची खुलेआम विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ने या विषयावर प्रबोधन केल्यामुळे जनतेमध्ये जनजागृती झाली आहे़ त्यामुळे जार पाण्याची विक्री थंडावली आहे़ परंतु, प्लांटधारकाचा हा व्यवसाय सुरूच आहे़ केवळ अन्न व औषधी प्रशासनाचे या व्यवसाय धारकांना अभय मिळत असल्याने हा प्रकार चालू आहे़ (प्रतिनिधी) प्रशासन गप्प पाण्याचे शुद्धीकरण करून पॅकबंद पाण्याची विक्री करण्यासाठी किमान २२ चाचण्या घ्याव्या लागतात़ सुक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या पदवीधारक त्या प्लांटमध्ये केमिस्ट म्हणून कार्यरत असायला हवेत़ जलशुद्धीकरण केल्यानंतर पॅकबंद पाणी करून विक्री करण्यास कोणाचीही हरकत नाही़ परंतु, शुद्धीकरणही नाही आणि चाचण्याही नाहीत़