शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी @ ४१ टक्के

By admin | Updated: August 8, 2016 00:27 IST

पैठण : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आला.

पैठण : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आला. मात्र, शनिवारी या धरणांतून झालेल्या मोठ्या विसर्गामुळे गोदावरी भरभरून वाहत असून, रविवारी (दि.७) सायंकाळी जायकवाडी धरणात ७३,४९९ क्युसेक्सने आवक सुरू होती. वरील धरणांतून घटविलेला विसर्ग लक्षात घेता मध्यरात्रीनंतर धरणातील आवक घटण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी धरणात ४१% जलसाठा झाला आहे. जायकवाडी धरणात रविवारी दुपारी १ वा. ४४,०९९ क्युसेक्स क्षमतेने होणारी आवक दुपारनंतर ७३,४९९ क्युसेक्सपर्यंत वाढली होती. वरून येणारे पाणी लक्षात घेता धरणात आवक होतच राहणार असून, जायकवाडीच्या जलसाठ्यात सोमवारी (दि.८) सायंकाळपर्यंत ४५% पर्यंत वाढ होण्याची अपेक्षा धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. जायकवाडी धरणाची पाणीपातळी १४ मार्च रोजी मृतसाठ्यात गेली होती. यादरम्यान धरणातून पिण्यासाठी २६७.०१२ दलघमी (९.४२ टीएमसी) पाणी उपसा करण्यात आला होता. हा मृतसाठा भरून उपयुक्त जलसाठा ४१% झाला आहे. रविवारी सायंकाळी ६ वा. धरणाची पाणीपातळी १,५०८.८१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १,६०४.४६५ दलघमी (५६.६५ टीएमसी) झाला असून, यापैकी उपयुक्त जलसाठा ८६६.३५९ दलघमी (३०.५९ टीएमसी) एवढा आहे.