शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

विभागीय सहनिबंधकांच्या चौकशी अहवालास आक्षेप

By admin | Updated: September 4, 2015 00:21 IST

शिरीष शिंदे , बीड पीकविम्याच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस २५१ कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे डीसीसी बँकेने व्यापारी बँकेत ठेवल्याप्रकरणी विभागाीय सहनिबंधक सहकारी

शिरीष शिंदे , बीडपीकविम्याच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस २५१ कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे डीसीसी बँकेने व्यापारी बँकेत ठेवल्याप्रकरणी विभागाीय सहनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करुन त्याचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर केला होता. या अहवालास आ. अमरसिंह पंडित यांनी आक्षेप घेतला असून, राजकीय दबावापोेटी दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांच्याकडे सदरील तक्रार अर्ज देण्यात आला आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखा परीक्षण) औरंगाबाद यांनी दाखल केलेल्या अहवालाच्या मुद्दा व त्यावरील आक्षेप अनुक्रमे देण्यात विश्लेषणात्मकरीत्या मांडण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेला वीमा कंपनीकडून २५१ कोटी रुपयांचा निधी ११ जून रोजी प्राप्त झाला होता. सदरची रक्कम बँकेने एचडीएफसी शाखेकडे २०० कोटी तर अ‍ॅक्सिस बँककडे ३० कोटी रुपये गुंतविण्यात आले.चौकशी अहवाल मुद्दा क्रमांक १ मध्ये चौकशी अधिकाऱ्याने या गुंतवणुकीचे समर्थन करताना एसएलआर व सीआरआर निर्धारीत प्रमाणात राखण्यासाठी सदर गुंतवणूक केल्याचे नमुद करुन अनियमितता झाली नाही असा अभिप्राय दिला आहे. वास्तविक चौकशी चौकशी अधिकारी हे सहकार विभागातील जाणकार आहेत. वास्तविकता, बँकिग रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९४९ मधील तरतुदीनुसार एसएलआरची गुंतवणुक ही व्यापारी बँकेत करता येत नाही. बँकेने नॉन एसएलआर गुंतवणूक करुनही चौकशी अधिकाऱ्यांनी ही गुंतवणूक एसएलआरशी संबंधीत केली आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हणणे म्हणजे बँकेच्या बेकायदेशीर कृत्याचे त्यांनी सर्मथन केल्या सारखेच आहे असा आक्षेप घेतला आहे. पीक विम्याची रक्कम पंधरा दिवसात खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करुन ती वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. २६ जून रोजी जिल्हा बँकेने याबाबत परिपत्रकीय सुचना संबंधित शाखांना दिल्या मात्र ११ जुलै रोजी केवळ ४० कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मुख्य कार्यालयाने शाखांकडून वर्ग केलली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विमा रकमेचा वापर बँकेने बेकायदेशीर रितीने केला हे सिद्ध होते. शेतकऱ्यांना पैसे वितरीत करण्यात जाणीवपुर्वक विलंब केला हेही पुराव्यासह सिद्ध होत असताना चौकशी अधिकाऱ्याने चौकशी अहवालात याबाबी नमुद केल्या नाहीत. चौकशी अहवालातील मुद्दा क्रमांक तीन मध्ये बँकेने आर्थीक गुंतवणुकीबाबत गुंतवणुकीचे धोरण बँकेच्या ९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या प्रशासकीय मंडळाच्या सभेत गुंतवणूक धोरण ठरविल्याचीबाब नमुद केली आहे. यावर आपेक्ष घेतला आहे. कोणत्याही बँकेच्या गुंतवणुकीचे धोरण ठरविण्याचे अधिकार प्रशासकीय मंडळाला नाहीत. निर्वाचित संचालक मंडळाने अशा प्रकारचे धोरण सर्व सम्मतीने आवश्यक आहे. तसेच असे करावयाचे असल्यास रिर्झव्ह बँक आॅफ इंडिया किंवा नाबार्ड मान्यता घ्यावी लागते मात्र ही मान्यता घेण्यात आली नाही.