शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चौकशी पूर्ण, अधिष्ठातांना अहवाल मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:41 IST

घाटी रुग्णालयात पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेल्या पतीनेच शवविच्छेदन केलेल्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे; परंतु चौकशीचा अहवाल अधिष्ठातांपर्यंत अद्यापही पोहोचलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेल्या पतीनेच शवविच्छेदन केलेल्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे; परंतु चौकशीचा अहवाल अधिष्ठातांपर्यंत अद्यापही पोहोचलेला नाही. याप्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्याचा खटाटोप सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.घाटी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच पत्नीच्या नावाने शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने २९ आॅगस्ट रोजी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेत न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख के. यू. झिने यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना अधिष्ठातांनी केल्या होत्या.मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याचे कारण स्पष्ट केले जाते. रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन विभागात मृतांचे शवविच्छेदन केले जाते. निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विकास राठोड यांनी पत्नी डॉ. अश्विनी राठोड यांच्या नावे दिवसभर शवविच्छेदन केले. दिवसभरात शवविच्छेदन प्रक्रियेत कुठेही सहभाग नसलेल्या डॉ. अश्विनी राठोड यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात दाखल होत शवविच्छेदन अहवालांवर स्वाक्षºया केल्याचेही दिसून आले. ‘पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या सगळ्या प्रकाराविषयी गेल्या चार दिवसांत चौकशी करण्यात आली आहे.यामध्ये शवविच्छेदनगृहात भेट देऊन अधिकाºयांनी सर्व बाजूंनी चौकशी पूर्ण केली आहे. त्यासंदर्भात अहवालही तयार झालेला आहे; परंतु अद्यापही चौकशीचा हा अहवाल वरिष्ठांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे चौकशीतून नेमके काय समोर आले, हे वरिष्ठांना कळू शकलेले नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय