शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यामुळे उद्योजक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:26 IST

वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखानदार कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा इतर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखानदार कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. हे सांडपाणी वाहत जाऊन दुसऱ्या कारखान्यांसमोर साचत आहे. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा इतर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील के सेक्टरमधील प्लॉट नं. १२५ लगत मुख्य रस्त्यावरच सांडपाणी साचले आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे लगतच्या उद्योजक व काम करणाऱ्या कामगारांना काम करणे अवघड झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासनो अशा कारखानदारावर कारवाई करुन उघड्यावर सांडपाणी सोडण्यास पायबंद घालावा, अशी मागणी त्रस्त उद्योजकांमधून होत आहे.

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी