शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

भारतीय परिवर्तन सेनेचा मोर्चा

By admin | Updated: September 30, 2016 01:18 IST

उस्मानाबाद : समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्हमध्ये मुदत करार नियमाप्रमाणे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचे पैसे तातडीने देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी भारतीय

उस्मानाबाद : समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्हमध्ये मुदत करार नियमाप्रमाणे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचे पैसे तातडीने देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी भारतीय परिवर्तन सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भापसे पक्षाचे अध्यक्ष दीपक ताटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजर्षी शाहू चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला असता तेरणा कॉलेज, शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पक्षप्रमुख दीपक ताटे म्हणाले की, समृद्ध जीवन या कंपनीमध्ये लाखो कामगार, कष्टकरी शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीच्या मुदती संपल्यानंतरही संबंधितांना पैसे परत मिळत नाहीत. गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु पदरी निराशा पडत असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जोपर्यंत सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी ग्वाहीही ताटे यांनी दिली. यानंतरही पैैसे परत न मिळाल्यास १५ नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदार जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पंचरास, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण झाडे, कळंब शहराध्यक्ष महादेव सुतार, हणुमंत जाधव, वंदना पाटील आदींची उपस्थिती होती.(वार्ताहर)