शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वाढला कोरोनाचा आलेख; साडेतीन महिन्यांनंतर औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या तिहेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:09 IST

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ८४२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने तिहेरी आकड्यात प्रवेश केला. दिवसभरात तब्बल १२० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ४७ जण कोरोनामुक्त झाले. अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ८४२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४०७ रुग्णांत मनपा हद्दीतील ९६, ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३९ आणि ग्रामीण भागातील ८, अशा एकूण ४७ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील ८० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णबीड बायपास ४, हनुमान नगर १, गजानन कॉलनी १, एन-४, सिडको ४, सेव्हन हिल १, टिळकनगर १, मित्रनगर २, सिद्धार्थ नगर १, सिडको एन-५ येथे १, एन-९ येथे ३ , सातारा परिसर ५, शिवाजी नगर २, शास्त्रीनगर ३, रमानगर १, एन-७ येथे १ , इंडोजर्मन टूल रुम १, एन-१, सिडको २, एन-२, सिडको २, नारेगाव १, जालान नगर २, कांचनवाडी ४, उल्कानगरी १, म्हाडा कॉलनी १, इटखेडा १,घाटी परिसर २, गारखेडा २, क्रांती चौक ३, जवाहर कॉलनी १, नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी १, हिमायत बाग १, योगीराज टॉवर १, रोशन गेट १, मथुरा नगर १, उस्मानपुरा ३, जय भवानी नगर १, सुंदर नगर पडेगाव १, श्रेय नगर १, अन्य ३१

ग्रामीण भागातील रुग्णशेंद्रा एमआयडीसी १ , वाळूज १, बजाज नगर ३, फुलंब्री १, कन्नड २,सौजन्य नगर वाळूज १, अन्य १५ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस