शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

वाढला कोरोनाचा आलेख; साडेतीन महिन्यांनंतर औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या तिहेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:09 IST

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ८४२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने तिहेरी आकड्यात प्रवेश केला. दिवसभरात तब्बल १२० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ४७ जण कोरोनामुक्त झाले. अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ८४२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४०७ रुग्णांत मनपा हद्दीतील ९६, ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३९ आणि ग्रामीण भागातील ८, अशा एकूण ४७ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील ८० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णबीड बायपास ४, हनुमान नगर १, गजानन कॉलनी १, एन-४, सिडको ४, सेव्हन हिल १, टिळकनगर १, मित्रनगर २, सिद्धार्थ नगर १, सिडको एन-५ येथे १, एन-९ येथे ३ , सातारा परिसर ५, शिवाजी नगर २, शास्त्रीनगर ३, रमानगर १, एन-७ येथे १ , इंडोजर्मन टूल रुम १, एन-१, सिडको २, एन-२, सिडको २, नारेगाव १, जालान नगर २, कांचनवाडी ४, उल्कानगरी १, म्हाडा कॉलनी १, इटखेडा १,घाटी परिसर २, गारखेडा २, क्रांती चौक ३, जवाहर कॉलनी १, नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी १, हिमायत बाग १, योगीराज टॉवर १, रोशन गेट १, मथुरा नगर १, उस्मानपुरा ३, जय भवानी नगर १, सुंदर नगर पडेगाव १, श्रेय नगर १, अन्य ३१

ग्रामीण भागातील रुग्णशेंद्रा एमआयडीसी १ , वाळूज १, बजाज नगर ३, फुलंब्री १, कन्नड २,सौजन्य नगर वाळूज १, अन्य १५ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस