शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

औरंगाबादेत ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 09:51 IST

एकुण रुग्णसंख्या १७६७,१११३ घरी परतले,

ठळक मुद्दे५६५ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद :  जिल्ह्यात गुरुवारी (दि. ४) सकाळी ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर बुधवारी सायंकाळी समता नगर येथील एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकुण संख्या १७६७ झाली आहे. यापैकी १११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले तर असून ८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांत बेगमपुरा २, लेबर कॉलनी १, पडेगाव १, बायजीपुरा १, हर्सुल परिसर १, भारतमाता नगर १, संजय नगर, मुकुंदवाडी १, रोशन गेट २, देवळाई चौक परिसर १, समर्थ नगर १, शिवशंकर कॉलनी ५, शिवाजी कॉलनी १, सईदा कॉलनी १, चेतना नगर २, एन-सात सिडको १, एन-२ विठ्ठल नगर १, विनायक नगर, जवाहर कॉलनी १, बारी कॉलनी १, हनुमान नगर, गारखेडा १, मिल कॉर्नर १, एन चार १, क्रांती नगर १, विजय नगर, गारखेडा १, एन सहा संभाजी कॉलनी ६, अयोध्या नगर १, न्यू हनुमान नगर १, कैलास नगर १, अजिंक्य नगर, गारखेडा १, एन १ सिडको १, सुंदर नगर, पडेगाव १, गणेश कॉलनी २, एन ४ समृद्धी नगर सिडको २, कटकट गेट, नेहरू नगर १, आंबेडकर नगर, एन -७ येथील ३, जय भवानी नगर १, राजा बाजार ४, अन्य ६ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

एक मृत्यू, आकडा ८९एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा बुधवारी (दि ३) सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ८९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद