शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्ह्यात ३८ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचे प्रमाणही आता कमी होत आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाच्या ३८ नव्या रुग्णांची ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचे प्रमाणही आता कमी होत आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाच्या ३८ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १६ तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना, दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकच कहर पाहायला मिळाला. मृत्यूचे प्रमाणही अधिक राहिले. महिनाभरापूर्वी दिवसभरात पाच ते सहा रुग्णांचा बळी जात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचाही आलेख घसरला आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ४३७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार ४९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील ५८ अशा ६८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४५४ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना, शेवगा, करमाड येथील ५५ वर्षीय पुरुष, नांदराबाद, खुलताबाद येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण घाटी २, टिळकनगर १, एन-५, सिडको १ यासह विविध भागांत १२ रुग्ण आढळले.

ग्रामीण भागातील रुग्ण

वाळूज एमआयडीसी १, दहिगाव १, आठेगाव खेडा १, हट्टी, विरगाव १, आंभई, सिल्लोड १ यासह विविध गावांत १७ रुग्णांची भर पडली.