शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

२४ कोरोना रुग्णांची वाढ, एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २४ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील ९, ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे, ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २४ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील ९, ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे, तर दिवसभरात ४२ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६० आणि शहरातील ५६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ७४१ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १६ आणि ग्रामीण भागातील २६ अशा ४२ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना गव्हाळी, (ता. कन्नड) येथील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मुकुंदनगर १, जयभवानीनगर १, चिनार गार्डन, पडेगाव १, मिलिटरी हॉस्पिटल १ यासह विविध भागात ५ रुग्णांची वाढ झाली.

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद १. फुलंब्री २, वैजापूर ११, पैठण १.