शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

औरंगाबाद लोकसभेत २०१९ ला विजयी मताधिक्यापेक्षा नोटाचा वापर अधिक!

By मुजीब देवणीकर | Updated: April 25, 2024 18:35 IST

औरंगाबाद लोकसभेत २०१९ मध्ये २३ उमेदवार उभे, तरी नोटाला ५ हजार मतदान

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ च्या निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये ‘नोटा’चा पर्याय देण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून २३ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये १४ विविध पक्षांचे तर ०९ अपक्ष उमेदवार होते. त्यानंतरही ४ हजार ९२९ मतदारांनी नोटाचा वापर केला. विजयी उमेदवार इम्तियाज जलील यांचे मताधिक्य त्यापेक्षा कमी म्हणजे ४ हजार ४९२ एवढे होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांचे तीन उमेदवार आणि एका अपक्ष उमेदवाराला वगळले तर उर्वरित २० उमेदवारांनी सर्वाधिक ४४ हजार ९३ मते मिळविली होती. यातील तीन उमेदवारांनी तर प्रत्येकी चार ते पाच हजार मतदान घेतले होते. त्यांचे मतदान पाहून विविध राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांना एवढी मते पडतील असे कोणाला वाटलेही नव्हते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सर्वाधिक २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात उमेदवारांची सर्वोच्च संख्या ठरली होती. मागील दोन निवडणुकांपासून लोकसभेसाठी उमेदवार सर्वाधिक येत आहेत. त्यापूर्वी निवडणूक रिंगणात ६ ते ९ उमेदवार राहत होते.

मागील दोन निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष तथा अन्य छोट्या पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्या म्हणून फारसा आग्रहसुद्धा केला नाही. जेव्हा निवडणूक लढण्याची वेळ आली तेव्हा काही उमेदवार प्रचारात अजिबात दिसत नव्हते. दररोज निवडणूक विभागाला खर्च देण्यासाठी जाणे-येणे महागात पडत होते.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलील