शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

गारपीटग्रस्तांच्या पॅकेजची अंमलबजावणी करा

By admin | Updated: May 11, 2014 00:41 IST

परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता़ नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाने काही निर्देश दिले आहेत़

परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता़ नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाने काही निर्देश दिले आहेत़ त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़ बाधीत शेतकर्‍यांकडून संबंधित बँकांनी ३१ डिसेंबर अखेरपर्यंत सक्तीने कर्ज वसुली करू नये, डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत शेती पिकांच्या कर्ज परतफेड करण्यास मुदतवाढ द्यावी, जे बाधीत शेतकरी पीककर्जाच्या परतफेडीस ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढीचा लाभ घेतील, असे शेतकरी डॉ़ पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेस पात्र ठरतील़ तसेच केंद्र शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार पीककर्जाची उचल केल्याच्या दिनांकापासून ३६५ दिवसांत पीककर्जाची परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतील़ ज्या शेतकर्‍यांनी पीक कर्जाच्या परतफेडीत ३१ डिसेंबर मुदतवाढीचा लाभ घेतला आहे़ अशा शेतकर्‍यांना थकबाकीदार समजू नये़ जे बाधीत शेतकरी ३० जून २०१४ या मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकर्‍यांचे नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत संबंधित बँकेला अदा करण्यात येतील़ तसेच क मधील पुनर्गठनाचा पर्याय स्वीकारलेल्या शेतकर्‍यांचे देखील पुनर्गठनापूर्वीचे उपर्जित व्याज २०१३-१४ या कालावधीतील बाधित पिकांच्या कर्जावरील व्याज शासनामार्फत संबंधित बँकांना अदा करण्यात येते़ बाधित शेतकर्‍यांच्या कर्जाचे २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या तीन वर्षांच्या काळासाठी पुनर्गठीत करण्यात येईल़ बाधित शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे जून २०१४ नंतर पुढील तीन वर्षांच्या मुदतीसाठी पुनर्गठन करण्यात यावे़ पुनर्गठनाचा लाभ घेणारे शेतकरी २०१४-१५ या हंगामात पीककर्ज घेण्यास पात्र ठरतील़ शासन निर्णयाप्रमाणे आणि सांगितलेल्या अटींप्रमाणे वरील पॅकेज हे बाधित शेतकर्‍यांना देण्यात येईल, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे़