शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मार्केटिंगचे तंत्र कळाल्यास आर्थिक उन्नती शक्य- टोपे

By admin | Updated: August 25, 2014 01:36 IST

तीर्थपुरी : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित केलेली फळे व भाजीपाल्यासाठीचे मार्केटिंगचे तंत्र जर कळाले तर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उन्नती होऊ शकते, असे मत पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

तीर्थपुरी : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित केलेली फळे व भाजीपाल्यासाठीचे मार्केटिंगचे तंत्र जर कळाले तर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उन्नती होऊ शकते, असे मत पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तीर्थपुरी येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन पुणे व मार्केट कमिटी घनसावंगीच्या वतीने उभारण्यात आलेल्या फळे व भाजीपाला आधुनिक सुविधा केंद्राच्या लोकर्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे चेअरमन तात्यासाहेब उढाण, प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव पवार, अ‍ॅड. अमरसिंह खरात, कृषी अधीक्षक रमेश गोसावी, विभागीय उप व्यवस्थापक संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक रमेश घाटगे हे होते. यावेळी पालकमंत्री टोपे यांचा सत्कार तात्यासाहेब उढाण, लक्ष्मण जाधव, तुषार पवार यांनी केला. टोपे म्हणाले की, या भाजीपाला व फळे शीतकेंद्रात शेतकऱ्यांनी त्यांनी उत्पादित केलेल्या कोणत्या फळ भाजीपालाच्या मार्केटची स्थिती तेजी मंदी लक्षात घेऊन आपला माल या सुविधा केंद्रात ठेवल्यास अधिकचा भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. त्यासाठी तेजी मंदीचे मार्केटिंगचे तंत्र कळणे गरजेचे आहे. शेतीत अवगत असणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी थेट फळबाग न विकता पॅकींग, ग्रेडींग, साईजींग करून विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी फळांना रूप बदलले पाहिजे. खरीप व रबीच्या पिकाला शेतकऱ्यांनी जोड म्हणून फळ व भाजीपाला पिकाची जोड दिल्यास शेतकरी सुखी होऊ शकतो, असे सांगितले. २५ टनाची मर्यादा असणारे हे सुविधा केंद्र आहे. यावेळी शामराव मुकणे, तात्यासाहेब चिमणे, सुर्यकांत आर्दड, गणेश आर्दड, कल्याण सपाटे, प्रकाश तांगडे, मच्छिंद्र डावकर, बी.डी. देशमुख, अरूण नादरे, विनायक घाडगे, अनिल हिवरे, सुदाम मुकणे, अंकुशराव उढाण, ज्ञानदेव मुळे, जुनेद चाऊस उपस्थित होते. (वार्ताहर)