शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

वॉटर कपसाठी जायभायवाडी एकवटली

By admin | Updated: April 15, 2017 00:13 IST

धारूरअभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४४ गावे सहभागी झाली आहेत

अनिल महाजन  धारूरअभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४४ गावे सहभागी झाली आहेत. कुठल्याही परिस्थितीत विजेतेपदावर नाव कोरायचेच यासाठी जायभायवाडी येथील ग्रामस्थ जोमाने कामाला लागले आहेत.दोन हजार लोकसंख्येच्या या गावाच्या पश्चिमेला डोंगरमाथ्यावर व गायरानमध्ये बांधबंदिस्तीची कामे सुरू आहेत. एक कुटुंब व पाच मीटर खोदकाम असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी आबालवृध्द डोंगरमाथ्यावर बांधबंदिस्तीच्या कामात एकजुटीने उतरत आहेत. सकाळची न्याहरी कामाच्या ठिकाणीच केली जात असून, घरोघर जाऊन भाकरी, भाजी गोळा करण्याचे व राबणाऱ्या लोकांना पाणी देण्याची जबाबदारीही वाटून दिली आहे.६५ उंबरे असलेल्या या गावातील प्रत्येक कुटुंब जलसंधारण कामासाठी राबत आहे. मुदती काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. रोजच्या रोज कामांचा आढावा देखील घेतला जात आहे.स्वच्छतेसाठीही पुढाकारजायभायवाडी या गावाने जलसंधारणासोबतच स्वच्छतेलाही प्राधान्य दिले आहे. दररोज सकाळी जलसंधारण कामावर जाण्यापूर्वी गावकरी गावात साफसफाईची कामे करतात. शौचालयाची बांधकामेही सुरू असून, रस्त्यावर केरकचरा होणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेत असतो.