शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

तांत्रिक अडचणींमुळे हैदराबाद विमान अर्ध्यातून गेले परत

By | Updated: November 28, 2020 04:11 IST

\Sऔरंगाबाद : तांत्रिक अडचणीमुळे औरंगाबादला येणारे इंडिगोचे विमान शुक्रवारी अर्ध्या प्रवासातून हैदराबादला परतले. हे विमान सायंकाळी औरंगाबादेत आले. हे ...

\Sऔरंगाबाद : तांत्रिक अडचणीमुळे औरंगाबादला येणारे इंडिगोचे विमान शुक्रवारी अर्ध्या प्रवासातून हैदराबादला परतले. हे विमान सायंकाळी औरंगाबादेत आले.

हे विमान औरंगाबादला दुपारी दीड वाजेच्या सुमारास येणार होते. नियोजित वेळेनुसार विमानाने उड्डाण घेतले; परंतु औरंगाबाद काही अंतरावर असतानाच विमान पुन्हा हैदराबादकडे नेण्यात आले. औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी विमानतळावर प्रवासी थांबले होते. हे विमान पुन्हा सायंकाळी साडेपाचला औरंगाबाद विमानतळावर उतरले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. या सगळ्यात येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्याचबरोबर हैदराबादला जाणारे प्रवासी विमानतळावर सुमारे साडेतीन तास ताटकळले होते.