शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

जिल्ह्यातील अपंगांचे दीडशे कर्ज प्रस्ताव धूळखात...!

By admin | Updated: May 12, 2016 00:25 IST

जालना : जिल्ह्यातील जवळपास दीडशे अपंगांचे कर्ज प्रस्ताव पडून असून, त्याशिवाय ३१८ अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा सूर

जालना : जिल्ह्यातील जवळपास दीडशे अपंगांचे कर्ज प्रस्ताव पडून असून, त्याशिवाय ३१८ अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा सूर सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीच्यावतीने आयोजित अपंगांच्या बैठकीतून उमटला. दरम्यान, अपंगांचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीच्यावतीने रविवारी आयोजित बैठकीत जगदीश येनगुपटला अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, अपंग लाभार्थ्यांनी समाज कल्याण खात्याकडे कृत्रिम अवयवासाठी अर्ज सादर केलेले आहेत. परंतु सदरचे २१३ प्रस्ताव निकाली काढले नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी अपंगांचे ३७२ प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत. अन्न सुरक्षा योजनेत अपंगांना सहभागी करावे, अंध, कर्णबधीर अपंगांना वैद्यकीय तपासणीसाठी जालना रुग्णालयातच व्यवस्था करावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी प्रवीण राऊत, दिपक टेहरे, पाखरे, संजय महापुरे, रुख्मिणी शेजूळ, देवराव आहेर, अंबिलवादे, वंदना मुरकूटे, कल्पना शेजूळ आदी उपस्थित होते.