शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

ज्या घरात ग्रंथ नाही, त्या घराला सौख्य नाही

By admin | Updated: March 31, 2015 00:38 IST

लातूर : समाजाच्या ज्ञानाचा पाया ग्रंथ आहे़ तर दुसरा पाया संस्कृती आहे़ त्यामुळे ज्या घरी ग्रंथ नाहीत, त्या घरी सौख्य नाही़ प्रत्येक घरात जसे देवघर असते,

लातूर : समाजाच्या ज्ञानाचा पाया ग्रंथ आहे़ तर दुसरा पाया संस्कृती आहे़ त्यामुळे ज्या घरी ग्रंथ नाहीत, त्या घरी सौख्य नाही़ प्रत्येक घरात जसे देवघर असते, तसे पुस्तकांचा ठेवा असायला हवा़ यातूनच ज्ञानाचा पाया मजबूत होईल, असे मत माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले़जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व नॅशनल बुक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ महोत्सव सुरु झाला आहे़ या महोत्सवानिमित्त सोमवारी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पार्क ते दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली़ यावेळी ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर होत्या़ मंचावर जि़प़ उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, जि़प़चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, डी़एऩ केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, ग्रंथ चळवळीतून वाचक वाढणार आहे़ ग्रंथ चळवळ ही ज्ञानासाठी आहे़ त्यामुळे प्रत्येक शाळेत ग्रंथालय असायला हवेच़ ग्रंथातूनच ज्ञान मिळते़ समाजाच्या ज्ञानाचा ग्रंथच पाया आहे़ तर आपली संस्कृती दुसरा पाया आहे़ संस्कृतीचे जतन करण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांनी केले़ (प्रतिनिधी)