शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी रुग्णालयांचाही पुढाकार

By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST

औरंगाबाद : राज्यातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे.

औरंगाबाद : राज्यातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील रुग्णालयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पाणी बचतीसाठी पुढाकार घेतलाआहे. महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढवले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील रुग्णालयांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पाणी बचतीचा निर्धार केला आहे. सध्याच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयांच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांपर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविला जात आहे. यातूनच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी हातभार लागणार आहे.शहरातील विविध रुग्णालयांत प्रवेश करताना दर्शनी भागामध्ये लावण्यात आलेले ‘लोकमत जलमित्र अभियान’चे फलक, पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फलक, पोस्टर्सवर पाणी बचतीविषयी विविध संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हे संदेश वाचल्याशिवाय राहत नाही.तसेच वॉशरूममध्ये पाण्याच्या वापर अधिक होतो. त्यामुळे या ठिकाणीही पाणी बचत करण्यासंदर्भात जनजागृती क रणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण पाणी बचत करण्यासाठी प्रवृत्त होत आहे.