शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पाणी बचतीसाठी रुग्णालयांचाही पुढाकार

By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST

औरंगाबाद : राज्यातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे.

औरंगाबाद : राज्यातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील रुग्णालयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पाणी बचतीसाठी पुढाकार घेतलाआहे. महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढवले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील रुग्णालयांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पाणी बचतीचा निर्धार केला आहे. सध्याच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयांच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांपर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविला जात आहे. यातूनच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी हातभार लागणार आहे.शहरातील विविध रुग्णालयांत प्रवेश करताना दर्शनी भागामध्ये लावण्यात आलेले ‘लोकमत जलमित्र अभियान’चे फलक, पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फलक, पोस्टर्सवर पाणी बचतीविषयी विविध संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हे संदेश वाचल्याशिवाय राहत नाही.तसेच वॉशरूममध्ये पाण्याच्या वापर अधिक होतो. त्यामुळे या ठिकाणीही पाणी बचत करण्यासंदर्भात जनजागृती क रणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण पाणी बचत करण्यासाठी प्रवृत्त होत आहे.