शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाचे घोडे अडलेलेच

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे.

औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. आतापर्यंत विभागात बँकांकडून एकूण उद्दिष्टाच्या केवळ २४ टक्के एवढेच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १५ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे.सतत चार वर्षांच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. सध्या त्याच्याकडे पेरणीसाठीही पैसे नाहीत. म्हणूनच खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकांना दिलेले आहेत. विभागातील बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही ठरवून देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियोजनानुसार मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून ९,८६३ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आलेले होते. पेरणीच्या आधी पीककर्ज मिळाले तर पेरणीचा खर्च भागविता येईल म्हणून मराठवाड्यातील शेतकरी संबंधित बँकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहेत. मात्र, बँकांकडून त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. त्याविरोधात महिनाभरात मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेही केली; परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आता मान्सून चोवीस तासांत महाराष्ट्राच्या सीमेवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मशागतीची कामे पूर्ण झाल्याने पेरणीसाठी शेतही तयार आहे. पण अजूनही (पान ५ वर)विभागात आतापर्यंत उद्दिष्टाच्या २४ टक्के इतके पीककर्ज वाटप झाले आहे. बँकांकडून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यासाठी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. - राजेश सुरवसे, विभागीय सहनिबंधक, औरंगाबाद