शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये

By नजीर शेख | Updated: April 23, 2024 20:06 IST

१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे १९९९ मध्ये झाले आहे. त्यावेळी ६६.०६ टक्के इतके मतदान झाले हाेते.

१९७१ निवडणुकीपासूनचा औरंगाबाद मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता, सर्वात कमी मतदान हे १९८० मध्ये झालेले आढळून येते. त्यावेळी केवळ ४५.८ टक्के मतदान झाले आहे, म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी आपला लोकप्रतिनिधी निवडला असल्याचे दिसते. सर्वाधिक मतदान झालेले असताना, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे निवडून आले आहेत. खैरे यांना सुमारे ५२ टक्के मते मिळाली. सर्वात कमी मतदान झालेले असताना, काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले आहेत. अर्थात या ४५.८ टक्के मतदानातही काझी सलीम यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यांना ५०.५१ टक्के मते मिळाली होती.

१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले. यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले, तर खैरे यांचा निसटता पराभव झाला. १९८० आणि १९९१ (४८.३७) अशा दोन निवडणुकांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.

१९७१ पासूनच्या निवडणुकीतील मतदानवर्ष             टक्के मतदान१९७१ ५२.६६१९७७ ५६.१७१९८० ४५.८१९८४ ५८.७८१९८९ ५९.९४१९९१ ४८.३७१९९६ ५२.८९१९९८ ६१.४१९९९ ६६.०६२००४ ५४.३०२००९ ५१.५६२०१४ ६१.८५२०१९ ६३.४८

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४