शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

म्हणून उमेदवारांची होतेय शिवारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:45 IST

जिल्ह्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया येत्या ७ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहे. मात्र सोयाबीनचा हंगाम असल्याने मतदार सोयाबीन काढण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असल्याने उमेदवारांना घरीच सकाळ- सायंकाळ घरी कोणीच भेटत नसल्याने उमेवारांनी नविन फंडा काढून शेतात जावून भेट घेण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची ही शिवारफेरी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया येत्या ७ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहे. मात्र सोयाबीनचा हंगाम असल्याने मतदार सोयाबीन काढण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असल्याने उमेदवारांना घरीच सकाळ- सायंकाळ घरी कोणीच भेटत नसल्याने उमेवारांनी नविन फंडा काढून शेतात जावून भेट घेण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची ही शिवारफेरी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.निवडणूक म्हटले की, मतदारांना चांगलाच भाव येतो. त्यामुळे उमेदवार आप- आपल्या परिने मतदारांची मनधरणी करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. मात्र पावसापासून वाचलेले सोयाबीन कापून टाकण्यामध्ये मतदार उमेदवारांच्या मनधरणीला अजिबात बळी पडत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम एवढा जोरात सुरु आहे की, मतदार सकाळी सूर्य निघण्याअगोदर शेतात आणि सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर घरी अशी स्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनाही प्रचार करावा तरी कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.काही उमेदवार मात्र नवीन शक्कल लढवित याला त्याला भेटण्यास आल्याचे निमित्त करुन आपण निवडणुकीत उभा असल्याचे हळूच सांगत आहेत. मतदार उमेदवारांच्या समाधानासाठी होकार देत पुन्हा काही क्षण विसावा घेऊन पुन्हा सोयाबीन काढणीच्या कामाला लागत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची पुरती हेळसांडच होत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही गावातील मतदारांना तर उमेदवार कोण आहे? याचाही अजून ताळ मेळ नाही. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी तरी मतदार गावात राहतील किंवा नाही? याची चिंता उमेदवारांना चांगलीच भेडसावत आहे.