शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:52 IST

जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

बीड : केवळ ढगाळ वातावरण आणि वादळी वाºयाने होरपळलेल्या पिकांना शनिवारी रात्री झालेल्या संततधार पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून शेतकºयांच्या चेहºयावर हसू फुलले आहे. ग्रामीण भागातील काही छोट्या पुलांवरून पाणी वाहिल्याने गावांचा काही तासांसाठी संपर्क तुटला होता. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी संततधार सुरूच होती. सायंकाळी पावसाने उघडीप दिली.यावर्षी जूनच्या सुरूवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सुरुवातीला झालेल्या छोट्या-मोठ्या पावसावर शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके जोपासली. परंतु केवळ पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने अनेक भागातील पिके सुकू लागली होती. काही ठिकाणी तर शेतकºयांनी दुबार पेरणी केली होती. पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे असायच्या. दिवसभर केवळ ढग यायचे आणि निघून जायचे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.अशा परिस्थितीत सावकारासह बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता त्यांना होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर आज-उद्या पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकºयांना असायची. परंतु हा अंदाज आतापर्यंत कागदावरच राहिला. शनिवारीही मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यावेळेस मात्र हा अंदाज खरा ठरल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. परळी, बीड, गेवराई आदी तालुक्यात रिपरिप पाऊस झाला होता. कोठेही जोरदार पाऊस झाला नव्हता. परंतु सायंकाळी सात नंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने संततधार हजेरी लावली. हा पाऊस रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरूच होता. कधी मध्यम तर कधी जोरदार अशा स्वरूपात हा पाऊस होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ वातावरण कायम राहिले.