शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम

By admin | Updated: May 21, 2015 00:28 IST

जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे जिल्हा अक्षरश: होळपळून निघालेला आहे.

जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे जिल्हा अक्षरश: होळपळून निघालेला आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून बुधवारी जालना शहराचा पारा ४३ अंशावर पोहोचला होता. सर्वाधिक तापमान मंठा तालुक्यात ४४ अंशांवर गेल्याची नोंद झाले आहे. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. सकाळी ९ वाजे पासूनच कडाक्याचे ऊन पडत आहे. दुपारी उन्हाचे चटके सहन करणे अशक्य होत आहे. त्यामुळे अनेकांनी विश्रांती घेणेच पसंत केल्याने बाजारात फारशी गर्दी दिसून आली नाही.आतापर्यंत जिल्ह्यात एप्रिल अखेर एक दिवस व मे च्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस अशा तीन दिवशी ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. मात्र सोमवार पासून वातावरणात बदल झाला. सोमवारी जालन्याचा पारा ४३ अंशांवर गेला होता. मंगळवारी तो ४२ अंशांवर आला होता. आणि बुधवारी पुन्हा ४३ अंशांवर गेल्याने जालनेकर अक्षरश: उन्हामुळे होळपळून गेले होते.बुधवारी सकाळपासूनच कडक ऊन जाणवू लागले. दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला. ज्यांना कामानिमित्त बाहेर ये-जा करणे टाळणे अशक्य होते, त्यांनी रूमाल, गॉगल्सचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यापैकी मंठा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेचे ४४ अंशांवर उन्हाचा पारा गेला होता. त्या पाठोपाठ जालना, बदनापूर ४३ अंबड, घनसावंगी, परतूर, जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांत ४२ अंशांवर उन्हाचा पारा गेला होता.