शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

रस्त्यांच्या निधीचा प्रश्न पालकमंत्र्यांनी टोलवला

By admin | Updated: March 13, 2016 14:25 IST

हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टोलवाटोलवी केली.

हिंगोली : सार्वजनिक बांधकाम विभागाने जि.प.च्या रस्त्यांवर टाकलेल्या कामांना जि.प.ची ना-हरकत नसल्याने ब्रेक लागला आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टोलवाटोलवी केली.यात जिल्हा परिषदेचे रस्ते असले तरी प्रत्येकी पन्नास टक्के याप्रमाणे निधी दिल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषदेला निधी दिला नाही, असे नाही. मात्र आता ना-हरकत मिळत नसल्याच्या मुद्यावर मात्र ते काहीही बोलले नाही. त्यामुळे या प्रश्नावर पुढील भूमिका कळाली नाही.दरम्यान, प्रशासन आता जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्याकडे याबाबत विचारणा करीत आहे. तर त्यांनी मात्र जि.प.ला निधी मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. यात इतर सदस्यांचीही मागणी आहे. त्यामुळे निधीसह कामे वर्ग न झाल्यास आयुक्तांकडे दाद मागणे हाच एकमेव पर्याय आहे. अर्थसंकल्पीय कामे वगळता इतर कामे ग्रामीण रस्त्यावर होत असल्यास ती जि.प.कडूनच करून घ्यावी, या शासन आदेशाचा दाखलाही त्यांनी दिला. त्याचबरोबर खासदार-आमदारांच्या मतदारसंघात होणारी कामे ही जि.प.च्या मतदारसंघातच होतात. तर जि.प. ही सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांनी कोणताही भेदभाव पाळू नये, असे आवाहन केले. (जि.प्र.)