शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

कोल्हेनगरात चौघांकडून एका तरुणावर कटरने हल्ला

By admin | Updated: January 24, 2017 22:36 IST

लातूर : शहरातील कोल्हेनगर परिसरात अजय बालाजी पौळ (२०) या तरुणावर मागीण भांडणाची कुरापत काढून चौघांनी कटरने सोमवारी रात्री उशिरा हल्ला केला आहे.

लातूर : शहरातील कोल्हेनगर परिसरात अजय बालाजी पौळ (२०) या तरुणावर मागीण भांडणाची कुरापत काढून चौघांनी कटरने सोमवारी रात्री उशिरा हल्ला केला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी दुपारी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लातूर शहरातील कोल्हेनगर परिसरात राहणाऱ्या किसन पिंपळे, महादू शिंदे, उद्घव कदम आणि निर्मला शिंदे या चार जणांनी अजय बालाजी पौळ याला संगनमत करुन, मागील भांडणाची कुरापत काढून सोमवारी रात्री उशिरा कटरने हल्ला केला. या हल्ल्यात बालाजी पौळ जखमी झाला आहे. यात त्याच्या कानावर, उजव्या हाताला, पाठीवर जबर जखम झाली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन किसन पिंपळे, महादू शिंदे, उद्घव कदम, निर्मला शिंदे यांच्याविरुद्ध मंगळवारी दुपारी गुरनं ५५/२०१७ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बालाजी पौळ आणि आरोपींमध्ये कुरबुर सुरू होती. यातूनच सोमवारी रात्री चौघांनी त्याला मारहाण केली. (प्रतिनिधी)