शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

‘ग्रिड’ द्वारे १७६ गावांना मिळणार शुध्द पाणी

By admin | Updated: April 15, 2017 00:33 IST

परतूर: ‘ग्रिड’ शुध्द पाणी पुरवठा योजनेचे काम युध्द पातळीवर सुुरू असून या योजनेतून १७६ गावांना शुध्द पाणी मिळणार आहे.

परतूर: ‘ग्रिड’ शुध्द पाणी पुरवठा योजनेचे काम युध्द पातळीवर सुुरू असून या योजनेतून १७६ गावांना शुध्द पाणी मिळणार आहे. परतूर- मंठा तालुक्यातील १७६ गावे या योजनेतून शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी जोडली जाणार आहेत. या योजनेचे ८० टक्के काम पावसाळयापूर्वी पूर्ण होणार आहे. या योजनेचे पाईप दबाईचे काम सुरू आहे. या योजनेचा मुख्य जलकुंभ निम्न दुधना प्रकल्पाजवळ आहे. परतूर, जयपूर, आष्टी रोडवर पाईप दाबण्याचे काम सुरू आहे. पाईप दाबण्याचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२ मोठे जलकुंभही बांधण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातून जलवाहिनी जात असल्याने पेरणीपूर्वी हे काम होणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून ही योजना कार्यान्वीत झाली आहे. एकूणच या योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने लवकरच या योजनेतून १७६ गावांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळेल, अशी ग्रामस्थांना आशा वाटते. यासंदर्भात जि. प. सदस्य राहुल लोणीकर म्हणाले की, योजना पूर्ण झाल्यावर १७६ गावांचा पाणी प्रश्न सुटेल व शुध्द पाणी मिळणार आहे. ही योजना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे. २५ टक्के काम पूर्ण झाले. गावकऱ्यांना लवकरच शुध्द पाणी देण्याचा मानस असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक कृष्णा अरगडेसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)