शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

‘ग्रिड’ द्वारे १७६ गावांना मिळणार शुध्द पाणी

By admin | Updated: April 15, 2017 00:33 IST

परतूर: ‘ग्रिड’ शुध्द पाणी पुरवठा योजनेचे काम युध्द पातळीवर सुुरू असून या योजनेतून १७६ गावांना शुध्द पाणी मिळणार आहे.

परतूर: ‘ग्रिड’ शुध्द पाणी पुरवठा योजनेचे काम युध्द पातळीवर सुुरू असून या योजनेतून १७६ गावांना शुध्द पाणी मिळणार आहे. परतूर- मंठा तालुक्यातील १७६ गावे या योजनेतून शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी जोडली जाणार आहेत. या योजनेचे ८० टक्के काम पावसाळयापूर्वी पूर्ण होणार आहे. या योजनेचे पाईप दबाईचे काम सुरू आहे. या योजनेचा मुख्य जलकुंभ निम्न दुधना प्रकल्पाजवळ आहे. परतूर, जयपूर, आष्टी रोडवर पाईप दाबण्याचे काम सुरू आहे. पाईप दाबण्याचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२ मोठे जलकुंभही बांधण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातून जलवाहिनी जात असल्याने पेरणीपूर्वी हे काम होणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून ही योजना कार्यान्वीत झाली आहे. एकूणच या योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने लवकरच या योजनेतून १७६ गावांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळेल, अशी ग्रामस्थांना आशा वाटते. यासंदर्भात जि. प. सदस्य राहुल लोणीकर म्हणाले की, योजना पूर्ण झाल्यावर १७६ गावांचा पाणी प्रश्न सुटेल व शुध्द पाणी मिळणार आहे. ही योजना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे. २५ टक्के काम पूर्ण झाले. गावकऱ्यांना लवकरच शुध्द पाणी देण्याचा मानस असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक कृष्णा अरगडेसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)