शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

ग्रामसेवकाने परस्पर पाच लाख उचलले?

By admin | Updated: January 10, 2017 00:02 IST

तीर्थपुरी : ५ लाख १७ हजार रुपये ग्रामसेवकांनी सरपंचाची बनावट सही करून उचलले असल्याची तक्रार आहे.

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा खु. येथील ६ शेतकऱ्यांचे एमआरईजीएस अंतर्गत विहिरीचे काम पूर्ण केल्यावर कुशल पेमेंट ग्रा.पं.च्या खात्यावर जमा करण्यात आलेले ५ लाख १७ हजार रुपये ग्रामसेवकांनी सरपंचाची बनावट सही करून तीर्थपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून परस्पर उचलले असल्याची तक्रार लाभार्थी व सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दैठणा येथील शेतकरी केशव शेषराव बुलबुले, सरस्वती पांडुरंग बुलबुले, वसंत अर्जुन बुलबुले, अनिरूद्ध शामराव बुलबुले, विरेंद्र नारायण बुलबुले, दत्ता रामभाऊ खेत्रे यांना मग्रारोहयो अंतर्गत विहिरी मंजूर झाल्या होत्या. सदर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच सुलोचना राजेंद्र परदेशी यांनी केली आहे.