शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

सरकार खरंच विचित्र निर्णय घेतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:48 IST

सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.हिंगोलीतील शासकीय विश्राम गृह येथे १६ आॅगस्ट रोजी किसान मंत्र कार्यकारी समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कार्यकारी समिती सदस्य दत्ता पवार, आ. रामराव वडकुते, रा. कॉ. अध्यक्ष मुनिर पटेल यांची उपस्थिती होती. किसन मंच कार्यकारी समिती महाराष्टÑ च्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षाअभियान राबविण्यात येत असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. हे अभियान ५५ दिवसांचे असून यात एकूण ८ प्रकारच्या मागण्यांचा समावेश आहे. आज घडीला वारंवार सरकार निर्णय घेत असल्याने या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. कुठल्याही अटी व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे. तर राज्याच्या व केंद्राच्या शेतीमालाला भाव ठरविणाºया समितीला घटनात्मक अधिकार देऊन शेतीमालाला कायद्याप्रमाणे योग्य भावाची हमी द्यावी, शिवाय शेतकºयांनाही व्यवसायिकाप्रमाणे तारण जमिनीच्या मुल्यांकनाच्या ७० टक्के एवढे कर्ज उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट पासून अभियानास प्रारंभ झाला असून, राज्यातील ३० जिल्ह्यात फिरुन २ आॅक्टोबर रोजी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलनानंतर समारोप केला जाणार आहे.