शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

जेथे स्वॅब दिला तिथे जा; कोरोना तपासणी अहवाल दोन दिवसांनंतरही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 18:43 IST

जर एखादा संशयित क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असेल, तर त्याने कशी विचारणा करावी, असा प्रश्न होत आहे.

ठळक मुद्देव्यक्ती क्वारंटाईन असली तरी त्यांच्यावर चिंतेची टांगती तलवार कायम आहे. 

औरंगाबाद : शहरात कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल दोन दिवसांनंतरही मिळत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाईन सेंटरमध्येच राहावे लागत असून, या रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची घालमेल होत आहे.

एन-२ येथील एका कुटुंबाने १३ जुलै रोजी एमजीएम येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे स्वॅब दिले होते; परंतु त्यांना अहवालाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. विद्यापीठात क्वारंटाईन असलेल्या सेव्हन हिल परिसरातील एका कुटुंबातील तिघांनाही दोन दिवसांपासून अहवाल मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. शहरात असाच प्रकार अन्य संशयित रुग्णांसोबत होत आहे.

स्वॅब नमुने घेतल्यानंतर २४ तासांत अहवाल येणे अपेक्षित आहे; परंतु शहरात अनेकांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. संशयित रुग्णांना  क्वारंटाईन केल्यानंतर दोन दिवस उलटूनही अहवाल मिळत नाही. यातून जर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या उपचाराला विलंब होण्याची शक्यता आहे. 

जेथे स्वॅब दिला तिथे जा...मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अन्य अधिकाऱ्यांनी फोन घेतला. त्यांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांचे उत्तर,‘ जिथे स्वॅब दिला तिथे विचारणा करा,’ असे अजब उत्तर होते. जर एखादा संशयित क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असेल, तर त्याने कशी विचारणा करावी, असा प्रश्न होत आहे. त्यामुळे व्यक्ती क्वारंटाईन असली तरी त्यांच्यावर चिंतेची टांगती तलवार कायम आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद