शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

गवंडगावच्या गारपीटग्रस्तांच्या यादीतून वगळले

By admin | Updated: May 13, 2014 01:04 IST

देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले.

देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले आणि अन्य लोकांचा यादीत समावेश केल्याची तक्रार गवंडगाव ता़ देगलूर येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे़ देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष पाटील गवंडगावकर यांच्या नेतृत्वाखाली गवंडगाव येथील ग्रामस्थांनी देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर यांना नुकतेच निवेदन दिले़ त्यानुसार गावातील रबी पिके असणार्‍या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत नसून कापूस व अन्य प्रकारची पिके घेतलेल्या अनेक शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत़ वास्तविक पाहता मार्च महिन्यात झालेल्या गारपीटीने गवंडगाव व परिसरात रबी ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना गवंडगावच्या तलाठ्याने प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी न करता घरबसल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची यादी तयार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचा पुन्हा सर्वे करून वंचित राहिलेल्या लाभधारकांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे़ (वार्ताहर)