शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

गवंडगावच्या गारपीटग्रस्तांच्या यादीतून वगळले

By admin | Updated: May 13, 2014 01:04 IST

देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले.

देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले आणि अन्य लोकांचा यादीत समावेश केल्याची तक्रार गवंडगाव ता़ देगलूर येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे़ देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष पाटील गवंडगावकर यांच्या नेतृत्वाखाली गवंडगाव येथील ग्रामस्थांनी देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर यांना नुकतेच निवेदन दिले़ त्यानुसार गावातील रबी पिके असणार्‍या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत नसून कापूस व अन्य प्रकारची पिके घेतलेल्या अनेक शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत़ वास्तविक पाहता मार्च महिन्यात झालेल्या गारपीटीने गवंडगाव व परिसरात रबी ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना गवंडगावच्या तलाठ्याने प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी न करता घरबसल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची यादी तयार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचा पुन्हा सर्वे करून वंचित राहिलेल्या लाभधारकांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे़ (वार्ताहर)