शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने विसर्ग

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातूनही पाच क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातूनही पाच क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या जायकवाडीतून माजलगाव धरणात तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी खडका बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे तर खडका बंधाऱ्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. सुरुवातीला डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून प्रत्येकी तीनशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते. परंतु हळूहळू हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. डाव्या कालव्यातून सध्या सातशे क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, उजव्या कालव्यातूनही ५०० क्युसेक्सने पाणी सोडणे सुरू आहे. उजव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी माजलगाव धरणात दाखल झाले आहे. माजलगाव धरणात एकूण साडेचार टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. तर परळीच्या औष्णिक केंद्रासाठी १७ दलघमी पाणी सोडले जाणार आहे.