शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने विसर्ग

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातूनही पाच क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातूनही पाच क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या जायकवाडीतून माजलगाव धरणात तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी खडका बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे तर खडका बंधाऱ्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. सुरुवातीला डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून प्रत्येकी तीनशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते. परंतु हळूहळू हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. डाव्या कालव्यातून सध्या सातशे क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, उजव्या कालव्यातूनही ५०० क्युसेक्सने पाणी सोडणे सुरू आहे. उजव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी माजलगाव धरणात दाखल झाले आहे. माजलगाव धरणात एकूण साडेचार टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. तर परळीच्या औष्णिक केंद्रासाठी १७ दलघमी पाणी सोडले जाणार आहे.