शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

रांजणगावात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:55 PM

पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करुन पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. विभागप्रमुख कैलास हिवाळे यांनी स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरु केल्यामुळे टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रांजणगाव ग्रामपंचायतीकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पैसे देवूनही टँकर मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरु केला आहे.

येथील टंचाईग्रस्त भागात नागरिकांना पाणी भरण्यासाठी १ हजार क्षमतेच्या १५ टाक्या बसविण्यात आल्या आहेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करुन मोफत पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली.

यावेळी विभाग प्रमुख कैलास हिवाळे, ग्रा.पं. सदस्य शिवराम ठोंबरे, रावसाहेब भोसले, भगवान साळुंखे, अमोल लोहकरे, प्रविण दुबिले, लक्ष्मण साध्ये, गजानन रावळकर, प्रदीप सवई, गजानन घायवट, हरिदास चव्हाण, ईश्वर वाघचौरे, कैलास भागवत, बाळू माकोडे, भगवान गायकवाड आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात