शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

१० वॅगन घेऊन जलपरीची चौथी फेरी

By admin | Updated: April 16, 2016 00:12 IST

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून,

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून, शुक्रवारी जलपरीने १० वॅगनची एक खेप केली. आतापर्यंत रेल्वेने २० लाख लिटर्स पाणी आणण्यात आले आहे. मिरजेहून ५० वॅगन पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र पाणी भरणे व उतरविण्याची यंत्रणा आणखी कार्यक्षम नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा वॅगन आणल्या जात आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जलपरी दहा वॅगन घेऊन आली. ६.१५ वाजता वॅगनमधील पाणी रेल्वे स्थानकालगत असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या विहिरीत उतरविण्यात आले. त्यानंतर या विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत पाणी उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जलपरी मिरजेकडे रवाना झाली. दरम्यान, लातूर दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेस्थानकातील पाणी उतरविण्याच्या प्रक्रियेची तसेच विहिरीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, महापौर अख्तर शेख, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुशिल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)उजनीहून रेल्वे वॅगनच्या आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या असून, प्रती फेरी ५ लाख लिटर पाणी असे एकूण २० लाख लिटर पाणी मिरजेहून आणले आहे.