शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

१० वॅगन घेऊन जलपरीची चौथी फेरी

By admin | Updated: April 16, 2016 00:12 IST

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून,

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून, शुक्रवारी जलपरीने १० वॅगनची एक खेप केली. आतापर्यंत रेल्वेने २० लाख लिटर्स पाणी आणण्यात आले आहे. मिरजेहून ५० वॅगन पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र पाणी भरणे व उतरविण्याची यंत्रणा आणखी कार्यक्षम नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा वॅगन आणल्या जात आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जलपरी दहा वॅगन घेऊन आली. ६.१५ वाजता वॅगनमधील पाणी रेल्वे स्थानकालगत असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या विहिरीत उतरविण्यात आले. त्यानंतर या विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत पाणी उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जलपरी मिरजेकडे रवाना झाली. दरम्यान, लातूर दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेस्थानकातील पाणी उतरविण्याच्या प्रक्रियेची तसेच विहिरीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, महापौर अख्तर शेख, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुशिल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)उजनीहून रेल्वे वॅगनच्या आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या असून, प्रती फेरी ५ लाख लिटर पाणी असे एकूण २० लाख लिटर पाणी मिरजेहून आणले आहे.