शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:26 IST

लातूर :भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले.

लातूर : संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यम हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. या चारही स्तंभांची कार्यपद्धती आता भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि चौथा स्तंभ’ या विषयावर व्याख्यान देताना शाहू महाविद्यालयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील होते. मंचावर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, संस्थेचे सहसचिव अनिरुद्ध जाधव, प्राचार्य एस.डी. साळुंके, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंनिसच्या वतीने प्रा. सुधीर अनवले यांना भटक्या विमुक्त कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी निखिल वागळे म्हणाले, संसद, कार्यप्रणाली, न्यायपालिका आणि माध्यमे हे चारही स्तंभ भ्रष्ट झाली आहेत. देशाच्या अधोगतीला हे चारही स्तंभ जबाबदार आहेत. माध्यमांचा आवाज भांडवलदारांच्या मदतीने दाबला जात आहे. परंतु, लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. ही लोकशाही लोकशक्तीच्या जीवावर जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा लोकशाहीत सहभाग होत नाही, तोपर्यंत ती परिपक्व आहे, असे म्हणता येणार नाही. लोकशाहीत शेवटच्या माणसाचा सहभाग असल्याची (अधिक वृत्त हॅलो/२ वर)