शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:26 IST

लातूर :भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले.

लातूर : संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यम हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. या चारही स्तंभांची कार्यपद्धती आता भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि चौथा स्तंभ’ या विषयावर व्याख्यान देताना शाहू महाविद्यालयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील होते. मंचावर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, संस्थेचे सहसचिव अनिरुद्ध जाधव, प्राचार्य एस.डी. साळुंके, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंनिसच्या वतीने प्रा. सुधीर अनवले यांना भटक्या विमुक्त कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी निखिल वागळे म्हणाले, संसद, कार्यप्रणाली, न्यायपालिका आणि माध्यमे हे चारही स्तंभ भ्रष्ट झाली आहेत. देशाच्या अधोगतीला हे चारही स्तंभ जबाबदार आहेत. माध्यमांचा आवाज भांडवलदारांच्या मदतीने दाबला जात आहे. परंतु, लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. ही लोकशाही लोकशक्तीच्या जीवावर जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा लोकशाहीत सहभाग होत नाही, तोपर्यंत ती परिपक्व आहे, असे म्हणता येणार नाही. लोकशाहीत शेवटच्या माणसाचा सहभाग असल्याची (अधिक वृत्त हॅलो/२ वर)