शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 23:26 IST

लातूर :भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले.

लातूर : संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यम हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. या चारही स्तंभांची कार्यपद्धती आता भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि चौथा स्तंभ’ या विषयावर व्याख्यान देताना शाहू महाविद्यालयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील होते. मंचावर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, संस्थेचे सहसचिव अनिरुद्ध जाधव, प्राचार्य एस.डी. साळुंके, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंनिसच्या वतीने प्रा. सुधीर अनवले यांना भटक्या विमुक्त कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी निखिल वागळे म्हणाले, संसद, कार्यप्रणाली, न्यायपालिका आणि माध्यमे हे चारही स्तंभ भ्रष्ट झाली आहेत. देशाच्या अधोगतीला हे चारही स्तंभ जबाबदार आहेत. माध्यमांचा आवाज भांडवलदारांच्या मदतीने दाबला जात आहे. परंतु, लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. ही लोकशाही लोकशक्तीच्या जीवावर जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा लोकशाहीत सहभाग होत नाही, तोपर्यंत ती परिपक्व आहे, असे म्हणता येणार नाही. लोकशाहीत शेवटच्या माणसाचा सहभाग असल्याची (अधिक वृत्त हॅलो/२ वर)