शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फर्दापूर परिसरात वीज पडून चार जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:38 IST

फर्दापूर परिसरात बुधवारी रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वीज कोसळून चार जनावरे जागीच ठार झाले तर विजेचे जवळपास ३० खांब व दोन रोहित्र कोसळून महावितरण कंपनीसह नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाली.

फर्दापूर : फर्दापूर परिसरात बुधवारी रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वीज कोसळून चार जनावरे जागीच ठार झाले तर विजेचे जवळपास ३० खांब व दोन रोहित्र कोसळून महावितरण कंपनीसह नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाली.येथील धुंदर शिवारात शेख अय्युब शेख बन्नू यांच्या शेतात वीज कोसळून शेतात बांधलेले चार बैल जागीच ठार झाल्याने शेतकरी शेख अय्युब यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, याच वेळी वादळी वाऱ्याच्या तडाख्याने फर्दापूर परिसरातील ठाणा व वरखेडी खुर्द परिसरात विजेचे ३० खांब व दोन रोहित्र कोसळले. फर्दापूर, ठाणा वरखेडी खुर्द, धनवट आदी गावातील अनेक घरांचे पत्रे उडाले. महावितरणचे लाईनमन सय्यद इम्रान सय्यद अली, समाधान नवगिरे, शेख जफर, राहुल पाटील, अरुण पाटील आदींनी भर वादळी वाºयात परिश्रम घेऊन केवळ तीन तासात विद्युत पुरवठा सुरळीत केला. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेताना दिसले.

टॅग्स :Rainपाऊस