शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

चारा, पाण्यासाठी राकाँचा मोर्चा

By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST

अंबाजोगाई : नष्ट झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करा, जनावरांना छावण्याच्या माध्यमातून चारा व पाणी तात्काळ उपलब्ध करून द्या, टंचाई तेथे टँकर सुरू करा,

अंबाजोगाई : नष्ट झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करा, जनावरांना छावण्याच्या माध्यमातून चारा व पाणी तात्काळ उपलब्ध करून द्या, टंचाई तेथे टँकर सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचे विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांना देण्यात आले.अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरात जून महिन्यात पेरण्या झाल्या. मात्र गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, अशी पेरलेली सर्व पिके करपून गेली आहेत. आता या पिकांना पाऊस पडला तरी जीवदान मिळणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. अशा स्थितीत महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी छावण्या सुरू कराव्यात. ज्या गावात पाण्याची टंचाई आहे. तिथे टँकर सुरू करावेत. शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावेत. वीज बील, विद्यार्थ्यांची फिस माफ करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. नगर परिषदेच्या सभागृहापासून निघालेला हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नेताजी शिंदे, शेख रहिम, मधुकर काचगुंडे, उत्तमराव गंगणे, महादेव सुर्यवंशी, वैजेनाथ देशमुख, भाऊसाहेब राठोड, पंडित जोगदंड, सारंग पुजारी, बळीराम चोपणे, अनंत आरसुडे, बाला पाथरकर, दिनेश भराडिया, सुरैय्या चौधरी, नूर पटेल, सुजात शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)