शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दामदुप्पटचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST

जालना : कमी काळात दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जनतेला लुटणाऱ्या कंपन्यांचा जालना जिल्ह्यात सुळसुळाट झाला

जालना : कमी काळात दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जनतेला लुटणाऱ्या कंपन्यांचा जालना जिल्ह्यात सुळसुळाट झाला असून अशा कंपन्यांविरुध्द कडक कारवाईची मागणी होत आहे.मागील काही वर्षामध्ये योजना चालवणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जमिनी खरेदी-विक्री, विविध उत्पादने व परिवहन क्षेत्रात काम करीत असल्याचे भासवून शहर व आजूबाजूच्या खेड्यातील युवकांना ३० ते ४० टक्के कमिशन देऊन त्यांच्यामार्फत हा व्यवसाय चालविला जातो. त्यामुळे अनेक स्थानिक प्रतिनिधी यांना पाहून व कंपनी प्रलोभित योजनांमुळे पैसे गुंतवण्यास तयार होतात. केबीसी मल्टी ट्रेड प्रा.लि. नाशिक या कंपनीबाबत नाशिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर लोकांना सहा महिने किंवा एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखविले जात असल्याचे स्पष्ट झाले. या कंपनीने सामान्य जनताच नव्हे तर चाकरमाने, व्यवसायीक लोकांनाही गुंतवणूकीस भाग पाडलेले आहे. नाशिक पोलिसांनी मार्च २०१४ मध्ये कंपनीच्या कार्यालयावर छापा मारला असता त्यात बेकायदा व्यवहार मागील चार वर्षापासून संबंध महाराष्ट्रात प्रशासनाच्या नाकावर टिचून केले जात असल्याचे दिसून आले जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना लुबाडणाऱ्या अशा कंपन्यांविरुध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने वैभव नालेगावकर, गणेश भगत, गणेश चांदोडे, भगवान चांदोडे, शिवलाल लोखंडे, सतीश कसबे, अनिल शिरगुळे, दीपक डिगे, राम मोरे, शाम सोनवणे, जगदीश जैवळ आदींनी केली आहे.